Labels

slider

Recent

Navigation

२६-११- भावपुर्ण श्रद्धांजली ...

सौभाग्यावतीचा कुंकू जेथे
रात्रीअपरात्रीही पुसला जातो
आमच्याच घरात आम्ही आता
पोरके झाल्याचा भास होतो !

मुंबईवरील हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली ...
जय हिंद!
 जय महाराष्ट्र !

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: